रविवार, ६ मार्च, २०२२

इतिहास व राज्यशास्त्र महत्त्वाचे प्रश्न

 इतिहास व राज्यशास्त्र महत्त्वाचे प्रश्न 


इतिहास


पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा


1. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत

2. इतिहास संशोधनास साहाय्यभूत होणार्‍या ज्ञानशाखा

3. इतिहासकार ग्रंथ व हेतू

4. राष्ट्रवादी इतिहासकार

5. जागतिक अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा

6. भारतातील जागतिक नैसर्गिक  वारसा स्थळे

7. लोकशाहीचे आधारस्तंभ 

8. १९ व्या शतकातील वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक

9. प्राचीन आॅलंपिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले 

10. खेळांच्या होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धा 

11. महाराष्ट्रातील जागतिक वारसा म्हणून ठरलेली पर्यटनस्थळे 

12. पर्यटनाचे प्रकार 

13. भारतातील विशेष नोंद घेण्यासारखी ग्रथालये

14. परदेशी पर्यटकांकडून देशला मिळणार्‍या उत्पन्नाचे मार्ग 

15. कोशांचे प्रकार

16. खेळाचे प्रकार

17. भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवा

18. नैमित्तिक पर्यटनाची कारणे

19. इतिहासलेखनाचे टप्पे



थोडक्यात टिपा लिहा :


1) राष्ट्रवादी इतिहासलेखन

2) अॅनल्स प्रणाली

3) वेब पत्रकारिता

4) मार्को पोलो

5) द्वंद्ववाद

6) उपयोजित इतिहास

7) स्थलकोश.

8) अभिलेखागार

9) वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य,

10) वंचितांचा इतिहास

11) विश्वकोश.

12) कार्ल मार्क्स

13) लिओपाॅल्ड व्हॅन रांके

14) अलेक्झांडर कनिंगहॅम

15) जेम्स ग्रँट डफ

16) इंडियन म्युझियम 

17) दूरदर्शन 

18) संज्ञा कोश

19) मराठीतील बखरी

20) बेंगाॅल गॅझेट


पुढील संकल्पना स्पष्ट करा:


1 द्वंद्ववाद

2 अॅनल्स प्रणाली

3 उपयोजित इतिहास

4 प्राच्यवादी इतिहास

5 राष्ट्रवादी इतिहासलेखन

6 पर्यटन

7 नैसर्गिक वारसा

8 वेब पत्रकारिता

9 वारसा मुशाफिरी 

10 संस्कृतीकोश

11 कोश

12 सूची वाड्मंय

13 वर्तमानपत्रे


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:


1) इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते.

2) ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.

3) तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.

4) 'माझा प्रवास' हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.

5) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 

6) अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात.

7) मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' असे म्हटले जाते. 

8) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

9) इतिहासाच्या साधनांचे आपण जतन केले पाहिजे.

10) इतिहासलेखनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही.

11) मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते.

12) वैदयकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

13)व्हॉल्टेअर यांना 'आधुनिक इतिहासलेखनाचे जनक' असे म्हणतात. 

14) गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक 'रियासतकार' म्हणून ओळखू लागले


पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा:


1) भारताच्या प्राचीन काळातील इतिहासलेखना विषयाची माहिती लिहा.

2) वृत्तपत्रे व नियतकालिके यांतील फरक स्पष्ट करा.

3) ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी कोणते उपाय केले पाहिजेत?

4) खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.

5) वंचितांच्या इतिहासातील फुले-आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा.

6) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?

7) वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा.

8) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

9) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.

10) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?

11) 'स्थानिक पर्यटन' आणि 'आंतरराष्ट्रीय पर्यटन' यांतील फरक स्पष्ट करा. 

12) ग्रंथालये आणि संग्रहालये राष्ट्रासाठी आवश्यक असतात, हे विधान स्पष्ट करा.

13) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?

कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.

14) हेगेल याने इतिहासाच्या संदर्भात मांडलेले विचार स्पष्ट करा.

15) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.

16) भारतीय दूरदर्शनच्या विकासाची वाटचाल थोडक्यात लिहा. 

17) राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? 


राज्यशास्त्र 

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.


1) भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.

2) संविधानाचे स्वरूप जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

3) निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करतो.

4) राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

5) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. 

6) डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते. 

7) राजकीय पक्षांना लोकांच्या पाठिंब्याची गरज नसते.

8) चळवळ उभी करण्यासाठी लोकांच्या सक्रिय पाठिंब्याची आवश्यकता असते. 

9) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.

10) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

11) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. 

12) 'शिरोमणी अकाली दल' हा राष्ट्रीय पक्ष आहे.


संकल्पना स्पष्ट करा:


1) माहितीचा अधिकार 

2) राखीव जागांविषयक धोरण

3) जलक्रांती

4) राष्ट्रीय पक्ष

5) प्रादेशिक पक्ष

6) मतदारसंघांची पनर्रचना

7) प्रादेशिकता

8) आदिवासी चळवळ 

9) कामगार चळवळ


संकल्पना चित्रे/तक्तापूर्ती/ओघतक्ते पूर्ण करा


1) महिलांच्या स्वातंत्र्य साठी व विकासासाठी झालेले कायदे

2) निवडणूक प्रक्रिया 

3) लोक प्रतिनिधीची गुणवैशिष्टये

4) भारतातील राष्ट्रीयपक्ष

5) पर्यावरण चळवळीचे विषय

6) स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासींचे झालेले उठाव

7) कामगार चळवळ घटनाक्रमानुसार ओघ तक्ता 


टीपा लिहा

1) अल्पसंख्याकविषयक तरतुदी 

2) राखीव जागाविषयक धोरण

3) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व

4) मतदारसंघाची पुनर्रचना

5) मतपेटी ते इव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास

6) आदिवासी चळवळ 

7) कामगार चळवळ 


थोडक्यात उत्तरे लिहा.

1) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.

4) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

3) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.

4) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ठी स्पष्ट करा.

5) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे ?

6) पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

7) मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?

8) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ? 

9) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे ?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...